शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

गृहनिर्माण विभागावर मुख्यमंत्री नाराज

By admin | Updated: December 4, 2015 01:04 IST

परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही

मुंबई : परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात अडीच लाख घरे बांधून पूर्ण झालीच पाहिजेत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एसआरए विभाग आणि पालिकेत याविषयी कोणताही समन्वय नाही. प्रकरणांवर निर्णय होत नाहीत, काही प्रकरणांमध्ये १९० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र तो निर्णय जवळपास ९० प्रकरणांमध्ये घेतला गेला नाही. ही अशी टोलवाटोलवी चालली तर भविष्यात हे कामच काढून घेतले जाईल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. एसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले. बैठकीत गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)प्रक्रिया पूर्ण कराएसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी कालमर्यादा सांभाळून रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.