शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

गृहनिर्माण विभागावर मुख्यमंत्री नाराज

By admin | Updated: December 4, 2015 01:04 IST

परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही

मुंबई : परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात अडीच लाख घरे बांधून पूर्ण झालीच पाहिजेत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एसआरए विभाग आणि पालिकेत याविषयी कोणताही समन्वय नाही. प्रकरणांवर निर्णय होत नाहीत, काही प्रकरणांमध्ये १९० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र तो निर्णय जवळपास ९० प्रकरणांमध्ये घेतला गेला नाही. ही अशी टोलवाटोलवी चालली तर भविष्यात हे कामच काढून घेतले जाईल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. एसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले. बैठकीत गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)प्रक्रिया पूर्ण कराएसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी कालमर्यादा सांभाळून रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.