शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे अर्धवटराव - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 8, 2017 21:24 IST

कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच काय पारदर्शक असते

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 -  आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. 
कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच पारदर्शक कारभार म्हणजे काय ते माहीत नाही. घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला. 
याचबरोबर पातळी नसलेल्या माणसांशी आम्ही लढतोय, याची लाज वाटायला लागली आहे. खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतंय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- फडणवीस हे 'उपरवाल्याच्या मर्जी'वाले. 
- पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय
- केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय.
- पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान.
- मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?
- खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतं.
-  केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही.
राम मंदिर बांधलंय पण पारदर्शी आहे ते दिसत नाही.
- योग्यता नसणा-यांशी लढतोय, याची लाज वाटते.
- मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत.
- मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा.
- घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला.
- आर्थिक सर्वेक्षण अहवालात पादर्शकतेच्या आलेखात मुंबईच अव्वल.
- मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? 
- कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही.