शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे अर्धवटराव - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 8, 2017 21:24 IST

कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच काय पारदर्शक असते

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 -  आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. 
कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच पारदर्शक कारभार म्हणजे काय ते माहीत नाही. घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला. 
याचबरोबर पातळी नसलेल्या माणसांशी आम्ही लढतोय, याची लाज वाटायला लागली आहे. खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतंय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- फडणवीस हे 'उपरवाल्याच्या मर्जी'वाले. 
- पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय
- केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय.
- पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान.
- मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?
- खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतं.
-  केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही.
राम मंदिर बांधलंय पण पारदर्शी आहे ते दिसत नाही.
- योग्यता नसणा-यांशी लढतोय, याची लाज वाटते.
- मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत.
- मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा.
- घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला.
- आर्थिक सर्वेक्षण अहवालात पादर्शकतेच्या आलेखात मुंबईच अव्वल.
- मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? 
- कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही.