शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे अर्धवटराव - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 8, 2017 21:24 IST

कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच काय पारदर्शक असते

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 -  आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. 
कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच पारदर्शक कारभार म्हणजे काय ते माहीत नाही. घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला. 
याचबरोबर पातळी नसलेल्या माणसांशी आम्ही लढतोय, याची लाज वाटायला लागली आहे. खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतंय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- फडणवीस हे 'उपरवाल्याच्या मर्जी'वाले. 
- पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय
- केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? 
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय.
- पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान.
- मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?
- खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतं.
-  केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही.
राम मंदिर बांधलंय पण पारदर्शी आहे ते दिसत नाही.
- योग्यता नसणा-यांशी लढतोय, याची लाज वाटते.
- मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत.
- मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा.
- घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला.
- आर्थिक सर्वेक्षण अहवालात पादर्शकतेच्या आलेखात मुंबईच अव्वल.
- मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? 
- कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही.