शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली

By admin | Updated: March 17, 2016 14:55 IST

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
 
शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
 
शेतक-यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणार आहोत. यावर्षी सिंचन विहीरींच टार्गेट पुर्ण होईल, वर्षभरात 33 हजार सिंचन विहीरी पुर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षा जास्त आहे. शेतक-यांशिवाय मेक इन महाराष्ट्र होणार नाही. मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतमालाचा विचार केला आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरु असून ट्रस्टचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
शिवाजी महाराजांचं स्मारक 40 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यात लवकरच मेट्रो सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचं काम आमच्या सरकारने केलं असून सरकारची भुमिका स्पष्ट आहे. न्यायालयात निकाल आपल्या बाजून लागेल असा विश्वास आहे. मराठा आरक्षणासाठी विरोधकांची भुमिका सकारात्मक आहे, तर मग त्यांनी राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.