शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

कापसाला बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By admin | Updated: April 8, 2015 23:03 IST

राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या

मुंबई : राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या विक्रीतून आलेल्या नफ्याचे वाटप बोनस म्हणून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिले. राज्य सरकारने कापसाला ६ हजार ६८ रुपये क्विंटल इतका उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. प्रत्यक्षात ४ हजार रुपये इतकाच भाव केंद्राने दिला. तेव्हा २ हजार रुपये फरकाची रक्कम राज्य सरकारने बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी बच्चू कडू आणि जयकुमार रावल यांनी केली आणि दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ती उचलून धरली. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उत्तर देऊ लागताच अगोदर भाव द्या, भाव द्या अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. सभागृहातील वातावरण पाहून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकारी यंत्रणांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या (गाठी) विक्रीतून आलेला नफा मूळ कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, या संदर्भात आपण केंद्रीय वस्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा केली असून ते या बाबत सकारात्मक आहेत. ते उद्या मुंबईत येत असून या बाबत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)