शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मुख्यमंत्र्यांच्या मनात सरकार पडण्याच्या संशयाचे भूत!

By admin | Updated: March 27, 2017 04:10 IST

‘मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्य सरकार पडण्याच्या संशयाचे भूत घर करून बसले आहे. याच भीतीतून सरकारने १९ आमदारांचे निलंबन

सातारा : ‘मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्य सरकार पडण्याच्या संशयाचे भूत घर करून बसले आहे. याच भीतीतून सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. अल्पमतातील सरकार वाचविण्याकरिता सरकारने हे घटनाविरोधी कृत्य करत लोकशाहीचा खून केला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, आमदार अजित पवार यांनी रविवारी येथे केली. सातारा येथे रविवारी राष्ट्रवादीच्या नगरपालिका व जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या सत्कार झाला. अजित पवार म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने चालला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नाही. शेतीपंपांसाठी वीज कनेक्शन दिली जात नाहीत. या परिस्थितीत बळीराजाची पूर्णपणे वाताहात झाली असताना आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. त्यावर योग्य वेळ आली की निर्णय घेऊ, एवढेच उत्तर मुख्यमंत्री देत आहेत. (प्रतिनिधी)