शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

छगन भुजबळांचा राज्यव्यापी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:42 IST

समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी केली.

मुंबई : समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी केली. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले भुजबळ अलीकडेच जामिनावर बाहेर आले आहेत.छगन भुजबळ यांच्या उपस्थित आज मुंबईत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी छगन भुजबळ यांनी राज्यव्यापी दौरा करावा, अशी मागणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर प्रत्येक जिल्ह्यात दौरा करण्याचे भुजबळ यांनी मान्य केले. समता परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षांनंतर आपली भेट होत आहे. या काळात कार्यकर्त्यांनी साथ दिली, मोर्चे काढल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत भुजबळ म्हणाले की, समता परिषद ही बहुजन समाजाची संघटना आहे. सर्व जाती-धर्माचे लोक संघटनेत विविध पदांवर तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करत आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ