शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

स्मशानभूमित 'विसावा'....

By admin | Updated: July 21, 2016 16:07 IST

नातेवाईक, मित्र मंडळातील सदस्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वच जण 'स्मशानभूमी'मध्ये जातात.

नंदकिशोर नारे/ वाशिमनातेवाईक, मित्र मंडळातील सदस्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वच जण 'स्मशानभूमी'मध्ये जातात. परंतु वाशिम येथील स्मशानभूमी (मोक्षधाम) हे निसर्गरम्य वातावरणात, सर्वत्र झाडे झुडपे व एखादया उद्यानाला सुध्दा लाजवेल असे असल्याने येथे शहरातील नागरिक दररोज फिरण्यासाठी येतात हे विशेष!

स्मशानभूमी म्हटले की, एक ओटा व थोडीसी मोकळी जागा झाली स्मशानभूमी. वाशिम शहरात असलेले मोक्षधाम मात्र याला अपवाद असून सर्वसुविधांनी युक्त असे व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. श्री पद्मतिर्थ स्मशानभूमी विकास प्रकल्पाच्यावतिने होत असलेली या मोक्षधामाची सोय वाखाण्याजोगी असून ते राबवित असलेले वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदानास पाण्याचे महत्वाबाबतची जनजागृती एक आदर्श ठरत आहे.

या मोक्षधाममध्ये रस्ते, येणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, सुशोभिकरण, पाणी पुरवठा, जागोजागी प्रकाश व्यवस्था, शोभीवंत झाडे, येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाची पार्कीग व्यवस्था, परिसर सुशोभीत करण्यासाठी गार्डनला नेहमी व्यवस्थित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्तीसह अनेक सुविधा या मोक्षधाम मध्ये दिसून येत आहेत. या सर्व सुविधांमुळे केवळ अंत्यसंस्कारापुरतेचे हे मोक्षधाम राहिले नसून दुपारच्यावेळी, संध्याकाळच्यावेळी अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी येतात.