शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचे आवर्तन मिळणाऱ़़!

By admin | Updated: July 20, 2016 01:02 IST

चासकमान धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

शिरूर : खरीप हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.चासकमान धरणात ४.३३, तर कळमोडी धरणात १.५१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. अनुक्रमे ५७.२२ व १०० टक्के असे मिळून दोन्ही धरणांत एकूण ६४ टक्के पाणी उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशातून आज मुंबई येथे पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आमदार दिलीप वळसे-पाटील, सुरेश गोरे, बाबूराव पाचर्णे, संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक पवार, कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता टी. एम. मुंडे, अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत खरीप हंगामासाठी चासकमानच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. ४५ दिवसांचे हे आवर्तन असून, टेल टू हेड या पद्धतीने पाणी सोडले जाईल.(वार्ताहर)