शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती - अजित पवार

By admin | Updated: February 16, 2016 20:20 IST

दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित

- अधिवेशनात विरोधी पक्ष मिळून सरकारला जाब विचारू
 
तासगाव : दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तोफ डागली.
हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करुन नऊ मार्चपासून सुरू होणा:या अधिवेशनात विरोधी पक्षातील सर्व सहकारी मिळून दुष्काळासह विविध प्रश्नांना वाचा फोडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीसाठी अजित पवार अंजनी (ता. तासगाव) येथे आले होते. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर टीकची झोड उठवली. 
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजना पाच कोटींच्या निधीसाठी ठप्प आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केल्यानंतर, त्यांनी सरकारकडे नोटा छापायचे मशीन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की,  सत्तेची मस्ती आल्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत आहेत. जनता अशी मस्ती कधीही उतरवू शकते. जनतेला पाणी द्यायला हवे. शासनाने अडवणुकीचे धोरण राबवून चालणार नाही.
अडचणीत असणा:या जनतेला सावरण्याकरता सरकारने धाडसाचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने निर्णय घेत नाही. विदर्भ, मराठवाडय़ात भीषण दुष्काळ आहे. जनावरांच्या चा:याचा यक्षप्रश्न आहे, तरीदेखील छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे हे सरकार कोणाचा आणि कसा विचार करत आहे, याचे तारतम्य राहिलेले नाही. लोकहिताच्या योजना बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र अशा योजना प्रभावीपणो राबविणो आवश्यक आहे, हे शासनाकडून होत नाही, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
आगीच्या घटनेची चौकशी व्हावी... 
मंत्रलयात आग लागली तेव्हा ही आग आम्हीच लावली, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून होत होता. आता भाजप सरकारच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्टेजला आग लागली. मात्र ही आग त्यांनीच लावली, असा आरोप आम्ही करणार नाही. अशा घटना काही त्रुटींमुळे होत असतात. त्याची चौकशी व्हायला हवी.
- अजित पवार