शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

केंद्राकडून महाराष्ट्राला ५२०़८४ कोटींची मदत

By admin | Updated: January 15, 2015 05:07 IST

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़

नारायण जाधव , ठाणेकेंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़ तसेच राज्य सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेल्या २३ हजार ८११ गावांत जमीन महसुलात सूट दिली आहे. शिवाय वीज बिलात ३३़५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णत: माफ आणि टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पंपाची वीजजोडणी न तोडणे बाबत राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाचा शासनादेश आज काढण्यात आला.राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत राज्याला १ हजार १३ कोटी ४९ लाख रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत़ त्यापैकी पहिल्या हप्त्याचे ५०६ कोटी ७५ लाख यापूर्वीच वितरीत केले आहेत. त्यातून ४१५ कोटी राज्य सरकारने विभागीय स्तरावर वितरीत केले आहेत़ आता दुसऱ्या हप्त्याचे ४२२ कोटी ८४ लाख तसेच वैरण विकास कार्यक्रमाचे ६ कोटी २५ लाख रुपये केंद्र सरकारने २२ डिसेंबर २०१४ रोजी राज्याला दिले आहेत. अशा प्रकारे केंद्राकडून राज्याला ९३५ कोटी ८४ लाख रुपये मिळाले आहेत़ यातूनच दुसऱ्या हप्त्याचे ५२० कोटी ८४ लाख रुपये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांकडे वितरीत करून शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे़