शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

केंद्राकडून महाराष्ट्राला ५२०़८४ कोटींची मदत

By admin | Updated: January 15, 2015 05:07 IST

केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़

नारायण जाधव , ठाणेकेंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे़ तसेच राज्य सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेल्या २३ हजार ८११ गावांत जमीन महसुलात सूट दिली आहे. शिवाय वीज बिलात ३३़५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णत: माफ आणि टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पंपाची वीजजोडणी न तोडणे बाबत राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाचा शासनादेश आज काढण्यात आला.राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत राज्याला १ हजार १३ कोटी ४९ लाख रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत़ त्यापैकी पहिल्या हप्त्याचे ५०६ कोटी ७५ लाख यापूर्वीच वितरीत केले आहेत. त्यातून ४१५ कोटी राज्य सरकारने विभागीय स्तरावर वितरीत केले आहेत़ आता दुसऱ्या हप्त्याचे ४२२ कोटी ८४ लाख तसेच वैरण विकास कार्यक्रमाचे ६ कोटी २५ लाख रुपये केंद्र सरकारने २२ डिसेंबर २०१४ रोजी राज्याला दिले आहेत. अशा प्रकारे केंद्राकडून राज्याला ९३५ कोटी ८४ लाख रुपये मिळाले आहेत़ यातूनच दुसऱ्या हप्त्याचे ५२० कोटी ८४ लाख रुपये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांकडे वितरीत करून शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे़