शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के कांदा खरेदी करणार

By admin | Updated: August 10, 2016 16:30 IST

केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के कांदा खरेदी करणार असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले असून त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के कांदा खरेदी करणार असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले असून त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पडून राहिलेल्या कांद्या संदर्भात खासदार नितिन गडकरी यांनी 
कांदा प्रश्नावर नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, रामविलास पासवान, शरद पवार, डॉ. सुभाष भामरे, गिरीष महाजन, पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, हेमंत गोडसे, संजय काका पाटील, हीना गावित, रक्षा खडसे आदी या बेठकीला उपस्थित होते.
 
या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे
 
- पडून राहिलेला कांदा 50 टक्के राज्य सरकार आणि ५० टक्के केंद्र सरकार बाजारभावाने खरेदी करणार
- कांद्यावर डायरेक्ट अनुदान पॉलिसीला लवकरच मान्यता देणार
- कांद्याच्या खरेदी संदर्भात प्रस्ताव राज्यानं लवकर पाठवावा.
- राज्य सरकारने आज जरी प्रस्ताव पाठवला तरी आज निर्णय होईल, नितीन गडकरी यांचे आश्वासन.
- केंद्रीय कृषीमंत्र्यांनी समर्थतता दर्शवली
- राज्य सरकार उद्या प्रस्ताव पाठवणार
- राज्याच्या अंतर्गत कांद्याची विक्री होते, त्याच्या दलाली संदर्भात वाद आहे
- सीएम फडणवीस यांच्यासोबत पांडुरंग फुंडकर बैठक घेऊन तोडगा काढणार
- तेलबिया कमी आहेत
- क्रॉप पॅटर्न जागतिक निर्यात कसे आहे हे पाहून ठरवायला पाहिजे
- कांद्याचे प्रमाण कमी करावे लागेल.
- गोणी आणि ट्रॉलीच्या वादावर राज्य तोडगा काढणार
- सबसिडी बाबत राज्यानं प्रस्ताव पाठवला नाही
- जनधन योजने द्वारे शेतक-यांना सबसिडी देतां येईल का यावर राज्य प्रस्ताव पाठवेल
- जागतिक बाजारपेठांवर कांद्याची मागणी नाही
- सबसिडीचा प्रस्ताव राज्याच्या कॅबिनेटसमोर आणणार
- त्यानंतर केंद्राला पाठवणार
- राज्य व केंद्र ५० टक्के कांदा खरेदी करणार यासंदर्भातला प्रस्ताव उद्याच पाठवणार
- ट्रॉलीने आलेला कांदा खरेदी करावा लागेल