शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘सेन्सॉरशिप’ लादली जातेय

By admin | Updated: August 8, 2016 01:06 IST

हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ८ : हे खायचे नाही, तसा पोशाख घालायचा नाही, अशा पद्धतीने माणसाचे व्यक्तित्व ठरवून त्याची बाहुली करणार असाल तर त्याला काही अर्थ राहात नाही. एक ‘व्यक्ती’ म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे. जर स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याला मान्यता दिली जात नसेल आणि त्याला नाकारले जात असेल तर ते समाजाच्या दृष्टीने हानीकारक आहे, असे सांगत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘सेन्सॉरशिप’ लादली जात असल्याचे सांगितले.

पुणे नगर वाचन मंदिराच्या वतीने रत्नाकर मतकरी यांना प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते रविवारी ‘इंदिरा भालचंद्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून मतकरी त्यांच्याशी संवाद साधला.

पूर्वीच्या आणि आत्ताच्या सेन्सॉरशिपमध्ये फरक आहे. प्रत्येक नाटकाला होणारा विरोध हा वेगळा आहे. त्याचे मतप्रवाह तपासले गेले पाहिजेत. पण सध्या अप्रत्यक्षपणे सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे सांगून राजकारण, समाजकारण आणि प्रेक्षकांच्या अभिरूचीच्या खालावलेल्या दर्जावर टीका करताना मतकरी म्हणाले, ‘‘राजकारण, समाजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे, मग नाटकही त्याला अपवाद कसे राहणार? शिक्षणाचाही दर्जा खालावत आहे. पूर्वी शिक्षणपद्धतीमध्ये पाठ्यपुस्तकाच्या पलीकडची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र, असे शिक्षकच आता दिसत नाहीत. अशाच शिक्षकांच्या हातून पिढी गेली असल्याने त्यांच्याकडून अभिरूचीची अपेक्षा कशी करायची? तरीही खानदानी प्रेक्षक अजूनही आहे ज्यांना अजूनही वैचारिक नाटक हवे आहे.