शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

By admin | Updated: May 19, 2016 01:38 IST

कोंढवा खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

कोंढवा : कोंढवा खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली आहे. पडलेल्या सुरक्षा भिंतीमुळे येथे तळिरामांचा वावर वाढलेला आहे. येथे सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या नजरेला पडतात. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा, राडारोडा यामुळे दुर्गंधी पसरली आहे. पत्र्याचे शेड आणि इतर साहित्याची मोडतोड झालेली आहे. पडलेल्या भिंतीमुळे पावसाचे व नाल्याचे पाणी स्मशानभूमीत शिरण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यापूर्वी भिंत बांधण्याची गरज आहे. (वार्ताहर)हिटर नादुरस्त, लाईट बंदअंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी गरम पाण्याची सोय असलेले सौरऊर्जेवर चालणारे वॉटर हिटर नादुरुस्त झालेले आहे. येथील लाइट बंद पडल्या आहेत. मरणानंतरही किमान सुविधा उपलब्ध नसल्याने अंतिम संस्कारांसाठी आलेल्या नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. महापालिकेकडे निधी पडून असूनही स्मशानभूमीची सुधारणा करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याची दुरुस्ती करण्याची मागणी बी. एम. प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब मस्के यांनी केली आहे.