शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

सिंचन गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: July 13, 2014 01:31 IST

सिंचन क्षेत्रत झालेल्या गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी येथे केली.

पुणो : सिंचन क्षेत्रत झालेल्या गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी येथे केली. चितळे समितीने गैरव्यवहार उघड करण्याची आवश्यकता होती़ पण ती संधी या समितीने वाया घालविली, अशी टीकाही त्यांनी टीका केली़ 
युवक क्रांती दलातर्फे आयोजित चर्चासत्रत ते बोलत होत़े पांढरे म्हणाले, चितळे समितीने भ्रष्टाचाराची चौकशीच केली नाही़ राजकीय नेत्यांवरील जबाबदारी निश्चित करताना आपल्या कार्यकक्षेत ते नसल्याचे म्हटले आह़े यातील 8 ते 1क् प्रकरणांत खरेच सीबीआय चौकशी झाली तर राज्यातील नेते लालुप्रसाद यादव यांच्याप्रमाणो गजाआड जातील़ नियामक मंडळावर शासकीय आणि अशासकीय सदस्य नेमण्याची अट होती़ पण अशासकीय सदस्यांच्या नेमणुकाच झाल्या नाहीत़ अनेक बैठकांना समितीमधील इतर खात्यांचे सदस्य उपस्थितच राहात नव्हते, असा अनुभव आह़े (प्रतिनिधी)