शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा

By admin | Updated: May 20, 2015 01:09 IST

गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत

पुणे : गोहत्या हा विषय अनेक हिंदू धर्मीयांच्या भावनेशी जोडला असल्याने आमचा विरोध नव्हता. परंतु, गोवंशहत्या कायद्याने शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड बसणार असून, काही समाजांचे व्यवसाय बंद पडणार आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा हा विषय धार्मिक न करता रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (आठवले गट) मंगळवारी आंदोलन करण्यात आले. त्या वेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळणे अडचणीचे ठरणार आहे. भाकड जनावरांची विक्री, चर्मोद्योगामध्ये काही समाजाचे उदरनिर्वाह आहेत. त्यामुळे गोवंश हत्याबंदी हा धार्मिक अंगाने भावनिक विषय न करता, कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी रिपब्लिकचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्या वेळी रिपब्लिकनचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, तसेच एमआयएमचे शहराध्यक्ष सर्फराज शेख व अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अर्थसंकल्पात तरतूद नाही४भाकड जनावरे सांभाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राज्य शासनाकडे नाही. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद नाही.४ शेतकरी तोट्यातील शेती व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. गरीब व मागास जातीच्या नागरिकांना स्वस्त धान्य देणे शासनाला शक्य नाही.