शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

परदेश दौऱ्यावरून मंत्र्यांना परत बोलवा

By admin | Updated: May 6, 2017 04:11 IST

राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे तुरीचे चांगले उत्पादन येऊनही खरेदी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे तुरीचे चांगले उत्पादन येऊनही खरेदी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट संसदीय अभ्यास दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला निघून गेले. त्यांना तातडीने परत बोलावून घ्या, असे पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात यंदा तुरीचे उत्पादन काढले. पण राज्य सरकारचे तूरखरेदी धोरण पूर्णपणे कोलमडले. परिणामी तूर उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा संकटाच्या वेळी या विभागाशी संबंधीत मंत्री परदेशात कसे जाऊ शकतात, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.समान न्याय हवाजर आमच्या मंत्र्यांना परत बोलवा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी असेल तर मग सर्वांना समान न्याय देत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनाही परत बोलवण्याची भूमिका घ्यावी, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.