शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

परदेश दौऱ्यावरून मंत्र्यांना परत बोलवा

By admin | Updated: May 6, 2017 04:11 IST

राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे तुरीचे चांगले उत्पादन येऊनही खरेदी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे तुरीचे चांगले उत्पादन येऊनही खरेदी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट संसदीय अभ्यास दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला निघून गेले. त्यांना तातडीने परत बोलावून घ्या, असे पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात यंदा तुरीचे उत्पादन काढले. पण राज्य सरकारचे तूरखरेदी धोरण पूर्णपणे कोलमडले. परिणामी तूर उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा संकटाच्या वेळी या विभागाशी संबंधीत मंत्री परदेशात कसे जाऊ शकतात, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.समान न्याय हवाजर आमच्या मंत्र्यांना परत बोलवा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी असेल तर मग सर्वांना समान न्याय देत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनाही परत बोलवण्याची भूमिका घ्यावी, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.