शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

उसाला बंदी !

By admin | Updated: September 1, 2015 00:59 IST

आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सरकारने धरणातील पाणीसाठे पाण्यासाठी राखीव ठेवले आहेत. याउपरही परिस्थिती गंभीर बनली तर ऊस लागवड आणि गाळपावर निर्बंध आणले जाऊ शकतात, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.दुष्काळाचा फटका बसलेल्या भागात ८६ साखर कारखाने असून तेथे नव्याने साखर कारखाना सुरु करण्यास तसेच उसाचे क्षेत्र वाढविण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम लोकांचे पिण्याचे पाणी, जनावरे व त्यानंतर शेती व औद्योगिक वापरासाठी पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे उसाच्या शेतीला खूप पाणी लागत असल्याने त्याच्या लागवडीवर निर्बंध आणण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)