शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार - सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 14:51 IST

श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार

शिर्डी : श्रध्देने लोकाना जिथे जिथे जायचयं तेथपर्यंत देशात रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. चारधाम यात्रेसाठी रेल्वेसेवा सुरू करणार असून लेह, लद्दाकमध्ये रेल्वे नेण्याचा विचार आहे. त्यासाठी रेल्वेचे सर्व्हेक्षण सुरू आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी शिर्डीत बोलताना सांगितले.शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी प्रभू बोलत होते. ते पुढे म्हणाले, जे काम लगेच होण्यासारखे आहेत, ते तातडीने सुरू केले आहेत. जे होणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. रेल्वेकडून देशातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम आम्ही करीत आहोत. सर्वसामान्य माणसांच्या हिताचे काम आम्ही करीत असून विकासाचा बॅकलॉग भरुन काढला जात आहे. देशात साडेआठ लाख कोटी रुपये रेल्वे विकासावर खर्च केले जाणार असून राज्यातील रेल्वे विकासावर दीड लाख कोटी खर्च केले जाणार आहेत. अनेक नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली आहे, असेही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

प्रभूंच्या भाषणातील ठळक मुद्दे - 

चार धाम यात्रेसाठी रेल्वे सेवा सुरू करणार...रेल्वेचे सर्वेक्षण सुरू...लेह लद्दाखमध्ये रेल्वे पोहचवणार....देशातील अनेक ठिकाणी रेल्वे सुरू करणार. श्रद्धेने लोकांना जिथे जिथे जायचंय तीथ पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार... जे काम होण्यासारखं आहे ते लगेच केलं जातय...जे होणार नाही त्यासाठी प्रयत्न केला जातोय...रेल्वेकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत...कोणत्याही मार्गाने आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचं काम...रेल्वेचा विकास व्हावा, सर्व सामान्य माणसाच्या हिताचे काम करतोय....बॅकलाॅग भरून काढला जातोय....रेल्वे स्थानकावर 20 ठिकाणी एक रूपयात मिनरल वाटर सेवा सुरू....देशामध्ये साडे आठ लाख कोटी रूपये रेल्वे विकासावर खर्च होणार....राज्यातील रेल्वे विकासावर दिडलाख कोटी खर्च केले जाणार....अनेक नविन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद....सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल