शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बुलेट ट्रेनसाठी ८ हजार कोटी, महाराष्ट्राचा आर्थिक वाटा, १ लाख ८ हजार कोटींचा एकूण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:02 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.

विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.१ लाख ८ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्यातील ७८ हजार कोटींचे कर्ज जपान इंटरनॅशनल कोआॅपरेशन एजन्सीकडून मिळणार असून त्याची परतफेड केंद्र शासन करणार आहे.उर्वरित ३० हजार कोटी रुपयांपैकी प्रत्येकी ८ हजार कोटी रुपये महाराष्ट्र आणि गुजरात सरकार देईल आणि उर्वरित निधी हा रेल्वे मंत्रालय देणार आहे, अशी माहिती बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. राज्याला ८ हजार कोटी रुपये हे २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने द्यावा लागतील.या प्रकल्पासाठी प्रारंभिक भागभांडवल म्हणून ५०० कोटी रुपयांचा जो निधी दिला जाणार आहे त्यातील प्रत्येकी १२५ कोटी रुपयांचा भार महाराष्ट्र व गुजरात सरकार उचलेल अन्य निधी रेल्वे मंत्रालय देणार आहे.१५ आॅगस्ट २०२२ रोजी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ते भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असेल.खासगी कंपन्याही चालवू शकतील ट्रेनमुंबई-अहमदाबाद मार्गावर खासगी कंपन्यांना बुलेट ट्रेन चालविण्याची परवानगी देण्यात येणार आहे. स्टेशन आणि रेल्वेमार्गाच्या वापरासाठीचे शुल्क त्यांच्याकडून आकारले जाईल.नागपूरच्या बुलेटट्रेनचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडेमुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासंदर्भात आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम स्पेनच्या एका कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने नुकताच त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयास सादर केला आहे. या प्रकल्पास केंद्र सरकारने लवकर मान्यता द्यावी, यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन