शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

धोकादायक पुलांना अधिकाऱ्यांना बांधणार

By admin | Updated: August 7, 2016 01:21 IST

महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाप्रमाणेच सिंधुदुर्गातही ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या

वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) : महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाप्रमाणेच सिंधुदुर्गातही ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले आहेत. या पुलांवरही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांबाबत जिल्हा काँग्रेस रणनीती ठरविणार असून, धोकादायक पुलांना आम्ही अधिकाऱ्यांना बांधून ठेवू. अधिकारी वाहून गेले की त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून पाच ते दहा लाखांच्या मदतीची घोषणा करू, असे खळबळजनक विधान आमदार नीतेश राणे यांनी केले.महाडच्या दुर्घटनेतील मृत भूमी पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे नीतेश राणे यांनी कोकिसरे येथे जाऊन सांत्वन केले. यावेळी राणे म्हणाले की, दुर्घटनेनंतर सांत्वन करून मदत देऊन उपयोग नाही. त्याऐवजी दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलाबाबत तेथील स्थानिक आमदारांनी गेल्या वर्षीच अधिवेशनात प्रश्न विचारला, तेव्हा प्रशासनाने ओके रिपोर्ट दिला होता. ब्रिटिश सरकारने सरकारशी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकार दुर्घटना घडेपर्यंत कशाला थांबले होते, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. (वार्ताहर)