शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

बजेट शेतक-यांसाठी असेल - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: March 18, 2017 12:42 IST

राज्य सरकार कर्जबाजारी शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारही शेतक-यांच्या पाठिशी आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 -  राज्य सरकार कर्जबाजारी शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारही शेतक-यांच्या पाठिशी असून काल आमची केंद्र सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी  दिल्ली भेटीवर विधानसभेत माहिती देताना सांगितले. 
 
आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्याआधी शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पाय-यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
 
दिल्ली भेटीवर सभागृहात निवेदन देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 31 लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. 70% शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांनी आम्ही का भरु कर्ज ? असा विचार केल्यास बँकिंग व्यवस्था कोलमडेल. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांचाही विचार करावा लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. सादर होणार बजेट हे शेतक-यांसाठीच असेल. कर्जमाफीच्या मुद्याच राजकारण करु नका, घोषणा देऊन तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी बनू शकत नाही असे टोला त्यांनी विरोधकांना लगावला.