शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘अविश्वास आणा; बहुमत सिद्ध करू’

By admin | Updated: November 13, 2014 01:46 IST

आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई : आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारकडे बहुमत नाही असे कोणाला वाटत असेल तर अविश्वास प्रस्तावाचा मार्ग मोकळा आहे. त्यांनी तो आणावा. आम्ही त्यांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री असेही म्हणाले की, पद्धत आणि परंपरेनुसार विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होते. आधीही अनेकदा तसे विधानसभेत झालेले आहे. भाजपाने विश्वास ठराव मांडल्यानंतर अध्यक्षांनी तो आवाजी मतदानाला टाकला होता. तेव्हा मतदान हवे होते तर तशी मागणी एखाद्या पक्षाने करायला हवी होती पण ती कोणीही केली नाही. ठराव मंजूर झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करीत असताना काही विरोधी पक्ष सदस्य विश्वास ठरावावर मतदानाची मागणी करू लागले पण तोवर कामकाज पुढे गेलेले होते आणि नियमानुसार ते मागे नेणो शक्य नव्हते. सभागृहात मतदान व्हायला हवे होते असा कांगावा आता करीत असलेले सदस्य जेव्हा त्यांना सभागृहात तशी संधी होती, तेव्हा काय करीत होते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)