शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘अविश्वास आणा; बहुमत सिद्ध करू’

By admin | Updated: November 13, 2014 01:46 IST

आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई : आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारकडे बहुमत नाही असे कोणाला वाटत असेल तर अविश्वास प्रस्तावाचा मार्ग मोकळा आहे. त्यांनी तो आणावा. आम्ही त्यांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री असेही म्हणाले की, पद्धत आणि परंपरेनुसार विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होते. आधीही अनेकदा तसे विधानसभेत झालेले आहे. भाजपाने विश्वास ठराव मांडल्यानंतर अध्यक्षांनी तो आवाजी मतदानाला टाकला होता. तेव्हा मतदान हवे होते तर तशी मागणी एखाद्या पक्षाने करायला हवी होती पण ती कोणीही केली नाही. ठराव मंजूर झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करीत असताना काही विरोधी पक्ष सदस्य विश्वास ठरावावर मतदानाची मागणी करू लागले पण तोवर कामकाज पुढे गेलेले होते आणि नियमानुसार ते मागे नेणो शक्य नव्हते. सभागृहात मतदान व्हायला हवे होते असा कांगावा आता करीत असलेले सदस्य जेव्हा त्यांना सभागृहात तशी संधी होती, तेव्हा काय करीत होते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)