शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

फाटाफुटीमुळे अपक्ष ठरणार निर्णायक !

By admin | Updated: October 7, 2014 05:52 IST

विधानसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली असताना युती आणि आघाडीच्या फाटाफुटीमुळे बहुरंगी लढत होणार आहे.

स्रेहा मोरे, मुंबईविधानसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली असताना युती आणि आघाडीच्या फाटाफुटीमुळे बहुरंगी लढत होणार आहे. पाचही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने निवडणूक सोपी नाही, हे नक्की. त्या पार्श्वभूमीवर, राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सर्वांचेच लक्ष ‘खुर्ची’कडे लागून राहिले आहे. मात्र या सत्तेसाठी यंदा राज्यभरात निवडणुकीच्या रिंगणात असलेले एकूण १६८६ अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावरच युती आणि आघाडीमध्ये ताटातूट झाली. प्रमुख पक्षांनी उमेदवार शोधण्यासाठी अगदी टोकाची खेचाखेची केली. याचाच परिणाम म्हणून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची बंडखोरीही वाढली. यामुळे आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. मात्र, या सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपक्ष उमेदवारांकडे ‘फिल्डिंग’ लावावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारांचा हा दणका लक्षात घेता त्यांचे राजकीय महत्त्व दुर्लक्षित करून चालणार नाही. यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्यामुळे सत्ताकारणाचा आलेख बदलेल असे मानले जाते आहे. राजकारण केवळ आकड्यांचा खेळ नसतो आणि मुख्य म्हणजे येथे दोन आणि दोन-चार नव्हे तर तीन किंवा पाचही होतात. त्यामुळे या निवडणुकीत हे अपक्ष उमेदवार कोणाचे पारडे जड करतात आणि कोणाकडे पाठ फिरवतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.