शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
3
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
6
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
7
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
8
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
9
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
10
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
11
Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
12
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
13
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
14
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
15
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
16
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
17
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
18
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
19
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
20
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘थेट सरपंच निवडीने विकासाला खीळ’

By admin | Updated: July 15, 2017 05:02 IST

ट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे /नंदुरबार : थेट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे. सरपंच एका पक्षाचा व सर्व सदस्य दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले तर गावांचा विकास कसा साधला जाणार? यामुळे ग्रामविकासाला निश्चितपणे खीळ बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले. नंदुरबार व धुळे येथे शुक्रवारी आयोजित पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, युवती अध्यक्ष स्मिता पाटील आदी उपस्थित होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना थेट नगराध्यक्ष निवडीचे दुष्परिणाम स्पष्ट झाल्याने आम्ही सदस्यच सरपंच, नगराध्यक्ष व महापौर यांची निवड करतील, अशी व्यवस्था केली होती. तीच या सरकारने मोडीत काढल्याचे पवार म्हणाले. या सरकारची मुदत संपत आली तरी अद्याप प्रश्नांचा अभ्यासच करत आहेत. मग ते हे प्रश्न सोडविणार कधी? कर्जमाफीच्या निर्णयाचा विचका झाला आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतरही जीआर बदलत आहेत.