शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

‘थेट सरपंच निवडीने विकासाला खीळ’

By admin | Updated: July 15, 2017 05:02 IST

ट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे /नंदुरबार : थेट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे. सरपंच एका पक्षाचा व सर्व सदस्य दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले तर गावांचा विकास कसा साधला जाणार? यामुळे ग्रामविकासाला निश्चितपणे खीळ बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले. नंदुरबार व धुळे येथे शुक्रवारी आयोजित पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, युवती अध्यक्ष स्मिता पाटील आदी उपस्थित होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना थेट नगराध्यक्ष निवडीचे दुष्परिणाम स्पष्ट झाल्याने आम्ही सदस्यच सरपंच, नगराध्यक्ष व महापौर यांची निवड करतील, अशी व्यवस्था केली होती. तीच या सरकारने मोडीत काढल्याचे पवार म्हणाले. या सरकारची मुदत संपत आली तरी अद्याप प्रश्नांचा अभ्यासच करत आहेत. मग ते हे प्रश्न सोडविणार कधी? कर्जमाफीच्या निर्णयाचा विचका झाला आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतरही जीआर बदलत आहेत.