शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पुस्तकाचं भिलार गाव ठरावं प्रकाशनाचं डेस्टिनेशन!

By admin | Updated: May 4, 2017 18:29 IST

‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर

आॅनलाइन लोकमत 
सातारा, दि.04 -  ‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर तालुक्यातील भिलार इथं उभारलंय. या गावाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने भेटी देऊन आपली ज्ञानलालसा पूर्ण करतील, आता पुस्तक प्रकाशकांची मोठी जबाबदारी आहे. लोक जयपूर हे ठिकाण लग्नाचे डेस्टिनेशन म्हणून निवडतात. त्याच पद्धतीने भिलार हे गाव ‘पुस्तक प्रकाशनाचे’ डेस्टिनेशन होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिलार येथे व्यक्त केला.
भिलार गावामध्ये ‘पुस्तकांचं गाव’ या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत पुस्तकाचं अस्तित्व संपणार नाही. अलीकडे माध्यमं मोठ्या संख्येने वाढली असली तरी वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळविण्यासाठी लोक आसूसलेले आहेत. पुस्तकांमुळे विकासाच्या कक्षा रुंदावतात. वारकरी सांप्रदायामुळे महाराष्ट्रातील जनतेला ईश्वर व निसर्गाची नातं जोडता आलं. संतांनी जी परंपरा निर्माण केली. तिच पुढे साहित्यिकांनीही जोपासली आहे. भिलार या पुस्तकाच्या गावी साहित्यप्रेमींना कथा, कादंब-या, बालसाहित्य असे विविध प्रकारचं साहित्य वाचायला मिळणार आहे. याचा निखळ आनंद वाचकप्रेमींनी घ्यावा,’ असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.