शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा 'खिलाडी' सरसावला

By admin | Updated: April 19, 2016 16:31 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे. अक्षय कुमारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. 
महाराष्ट्रातील काही भागात मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे. राज्यातील ४३,००० गावांपैकी जवळजवळ २७, ७२३ गांवाना दुष्काळाची झळ बसल्याचे घोषित करण्यात आले आहे. या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. तसेच, आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने दुष्काळ असलेल्या गावांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग आणि तलाव बांधण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी सरकारकडे सोपविला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
या आधीही अक्षय कुमार पावसाने दडी मारल्याने आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ९० लाख रुपयांची मदत केली होती.