शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अंध गुरुजींचा स्वावलंबनाचा मंत्र !

By admin | Updated: July 31, 2016 04:10 IST

अंध असलेल्या घारापुरकर गुरुजींच्या ‘डोळस’ व्यवसायाने स्वाभिमानाचे जगणे त्यांच्या ओंजळीत टाकले

राजकुमार जोंधळे,

लातूर- अंध असलेल्या घारापुरकर गुरुजींच्या ‘डोळस’ व्यवसायाने स्वाभिमानाचे जगणे त्यांच्या ओंजळीत टाकले आहे. जन्मत:च अंध असलेल्या गुरुजींनी आपल्या अंध बांधवांना शिक्षणाचे धडे देत त्यांच्यातही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा पेरली आहे. नांदेड जिल्ह्यातील घारापूर (ता. हिमायतनगर) येथील सुधाकर सदाशिवराव घारापूरकर गुरुजींनी नोकरीनिमित्त १९७१मध्ये आपले गाव सोडले आणि कोकणातील मालवणमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर १९७४ साली लातुरात बदली झाल्यानंतर त्यांचा लेबर कॉलनीत मुक्काम झाला. तेव्हापासून ते लातुरात वास्तव्यास आहेत. अंधांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी २ आॅक्टोबर १९८७ साली अंधजन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आज या मंडळामार्फत ३० पेक्षा अधिक मुलांना रोजगार आणि निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील श्रीकृष्ण नगरात प्रिटींग, द्रोण-पत्रावळी, छोट्या प्लेट, वायरच्या खुर्चा, फाईल्स तयार करणे, स्क्रिन प्रिटींग, बुकबायडिंग आदीं व्यवसाय येथे सुरु आहेत. मंडळाच्यावतीने यासाठी कच्चा माल पुरवठा केला जातो. तयार मालाला लातूर, परभणीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.>डोळसांना लाजवेल अशी कामगिरी...गेल्या आठ वर्षापासून सुधाकर घारापूरकर गुरुजींनी पेपरपासून द्रोण, पत्रावळी, केळीचे पान, थर्माकोलपासून नाश्त्याच्या डिश बनविण्याचा उद्योग थाटला आहे. आजही ते दररोज या मशिनवर हे साहित्य तयार करण्याचे काम नेटाने करतात.