शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

भाजपाचे ‘बेस्ट’ टार्गेट

By admin | Updated: November 2, 2016 02:10 IST

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेतील राजकारण दिवसागणिक चांगलेच तापत आहे.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेतील राजकारण दिवसागणिक चांगलेच तापत आहे. त्यात आता राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीचे औचित्य साधत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपातर्फे नवनव्या पर्यायांचा विचार केला जात आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘बेस्ट’ला टार्गेट करत ‘आता बदल दिसतोय, महाराष्ट्र घडतोय’ या जाहिरातींचा ओघ सुरू केला आहे.महापालिका निवडणुकांसाठी सेना-भाजपाने वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचीच तयारी म्हणून भाजपाने आता स्वतंत्रपणे जोरदार जाहिरातबाजीला सुरुवात केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘बेस्ट’ बसेस आणि बसमधील टीव्ही, वर्तमानपत्रे, भित्तीपत्रे, होर्डिंग्स आणि बॅनर्स यांद्वारे जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.या जाहिरातींमध्ये ‘जलयुक्त शिवार’, ‘शेतकऱ्यांसाठी योजना’, ‘मुंबईतील मेट्रो प्रकल्प’, ‘रेल्वे प्रकल्पांतील राज्य सरकारचा वाटा’ अशा विविध योजनांच्या जाहिरातींद्वारे मतदारांना भुरळ घालण्यात येत आहे. दरदिवशी साधारणत: २८ ते ३० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे जास्तीतजास्त प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘बेस्ट’ला टार्गेट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>जाहिरातींचे हक्क खासगी कंपनीलाबेस्ट प्रशासनाने जाहिरातींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे जाहिरातींचे हक्क त्या कंपनीकडून हाताळले जातात. त्यांच्याकडून सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, जीपीएस यंत्रणा लावणे आदी गोष्टी करून घेतल्या जातात. या कंपन्यांना मिळणाऱ्या महसुलातून ठरावीक वाटा बेस्टला मिळतो. तसेच, जाहिरातींच्या वेळेतील दोन टक्के वेळ राखीव ठेवण्यात येतो. या वेळेत दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूच्या जाहिराती न दाखविणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे. - डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट