शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भाजपानेते कुटील !

By admin | Updated: February 29, 2016 02:22 IST

भाजपा घटक पक्षांशीच विश्वासघाताचे राजकारण करीत घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला.

विवेक चांदूरकर/ वाशिम भाजपाचे नेते कुटील असून, घटक पक्षांशीच विश्‍वासघाताचे राजकारण करीत आहेत. त्या पक्षात बुद्धिवंतांचा भरणा जास्त असून, ते विश्‍वासघाताला मुत्सद्दीपणा समजत आहेत. ज्या राज्यात कुटील कटकारस्थाने होतात, ते राज्य लयास जाते. महाराष्ट्राचेही तेच होणार आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शनिवारी वाशिम येथे केला.शेतकर्‍यांच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले; मात्र शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मात्र आमचा मार्ग अवलंबू, असा इशाराही त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिला. देशातील ६0 टक्के जनता ही कृषिव्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतीच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे; मात्र हे सरकार उद्योगांच्या विकासासाठी 'मेक इन इंडिया' राबवित आहे. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 'शायनिंग इंडिया'ने भाजपाची अवस्था केली, तीच अवस्था आता 'मेक इन इंडिया'ने होणार आहे, असे ते म्हणाले.