शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानेते कुटील !

By admin | Updated: February 29, 2016 02:22 IST

भाजपा घटक पक्षांशीच विश्वासघाताचे राजकारण करीत घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला.

विवेक चांदूरकर/ वाशिम भाजपाचे नेते कुटील असून, घटक पक्षांशीच विश्‍वासघाताचे राजकारण करीत आहेत. त्या पक्षात बुद्धिवंतांचा भरणा जास्त असून, ते विश्‍वासघाताला मुत्सद्दीपणा समजत आहेत. ज्या राज्यात कुटील कटकारस्थाने होतात, ते राज्य लयास जाते. महाराष्ट्राचेही तेच होणार आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शनिवारी वाशिम येथे केला.शेतकर्‍यांच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले; मात्र शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मात्र आमचा मार्ग अवलंबू, असा इशाराही त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिला. देशातील ६0 टक्के जनता ही कृषिव्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतीच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे; मात्र हे सरकार उद्योगांच्या विकासासाठी 'मेक इन इंडिया' राबवित आहे. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 'शायनिंग इंडिया'ने भाजपाची अवस्था केली, तीच अवस्था आता 'मेक इन इंडिया'ने होणार आहे, असे ते म्हणाले.