शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

भाजप स्वबळावर लढणार : दानवे

By admin | Updated: April 28, 2017 03:00 IST

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा गुरुवारी समारोप झाला. या बैठकीत राज्यातील गावागावांत जावून नागरिकांशी

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा गुरुवारी समारोप झाला. या बैठकीत राज्यातील गावागावांत जावून नागरिकांशी तसेच शेतावर जावून शेतकऱ्यांना धोरणे समाजावून सांगा, संवाद वाढवा, बूथवर जावून नियोजन करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. त्याचबरोबरच यापुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाजपाची दोनदिवसीय बैठक होती. बैठकीची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी दानवे बोलत होते. मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेविषयी आज वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांविषयी काही आमदारांनी मला फोन करून विचारले, मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का? त्यावर मी त्यांना म्हटले, काळजी कशाला करताय. काम करीत राहायचे. पक्षाचे काम करील तोच यशस्वी होणार आहे. राज्यात नव्वद हजार बूथ आहेत. त्या बूथवर जावून संवाद साधा.’’ (प्रतिनिधी)