शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जीएसटीच्या मूळ हेतूला हरताळ फासला

By admin | Updated: June 24, 2017 03:55 IST

भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. सरकार ज्या पद्धतीने या कराची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असून, सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय जीएसटी लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे. आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, सर्व अप्रत्यक्ष कर रद्द करून एकच कर ठेवावा, असे जीएसटीचे मूळ स्वरूप आहे, पण भाजपा सरकार ज्या पद्धतीने हा कर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ती पद्धतच पूर्णत: चुकीची आहे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये चार टप्पे करण्यात आले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्के असे वेगवेगळे करटप्पे यात आहेत. शिवाय, सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी आणि आंतरराज्य जीएसटी असे वेगवेगळे कर भरावे लागणार आहेत. यातील आंतरराज्य जीएसटी तर थेट जकातीचाच प्रकार आहे. जगात जिथे-जिथे जीएसटी आहे, तिथे वेगवेगळे दर असले, तरी एकच कर भरावा लागतो, पण भारतातील या कराचे दर सर्वात जास्त असून, चार प्रकारच्या जीएसटीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यवसायानुसार आणि वस्तुनुसार वेगळा कर लावला आहे. पत्रकार परिषदेला पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार चरणजीत सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील उपस्थित होते.