शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने आश्वासने पाळावी, अन्यथा..

By admin | Updated: October 28, 2014 01:22 IST

पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत.

पुणो : पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत. तो करारनामा पाळला नाही, तर मी तो उघडकीस आणोन, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.
शेट्टी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीनंतर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाचा एकही उमेदवार निवडून न येण्यामागची कारणो देताना ते म्हणाले, आम्ही भाजपाला मते मिळवून दिली, पण आमचे उमेदवार निवडून आणू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जनतेला कदाचित आम्ही मोर्चे काढणो, आंदोलने करणोच अपेक्षित असावे. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने आम्हा घटक पक्षांवर टोकाची टीका केली. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले नाही. त्याचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला, असे ते म्हणाले.
भाजपाला राष्ट्रवादीनेही पा¨ठबा देऊ केला आहे, असे निदर्शनास आणून दिल्यावर शेट्टी म्हणाले, घोटाळेबाजांना सरकारने संरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे. आम्ही राष्ट्रवादीशी पूर्वीही लढत होतो, आताही लढू. भाजपने कोणती लेखी आश्वासने दिली आहेत ते योग्य वेळी जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
वायदेबाजाराकडून साखर भावाबाबत घबराट
गाळप हंगामापूर्वी वायदेबाजाराकडून घबराट निर्माण केली जाते.भाव कमी झाले तरी ग्राहकांना कमी भावात साखर मिळत नाही. रेशनवरील लेव्ही साखरेसाठी ¨क्वटलला 32क्क् रूपये दर केंद्राने जाहीर केला आहे. त्यातून 22 ते 25 लाख ¨क्वटलसाठी हमखास ग्राहक असताना भाव पाडले जातात, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला.