शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

भाजपाने आश्वासने पाळावी, अन्यथा..

By admin | Updated: October 28, 2014 01:22 IST

पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत.

पुणो : पिंज:यातील वाघासारखी आमची अवस्था झाली आहे. महायुती झाल्यानंतर भाजपाने लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासने दिली आहेत, ती पाळली जावीत. तो करारनामा पाळला नाही, तर मी तो उघडकीस आणोन, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.
शेट्टी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीनंतर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाचा एकही उमेदवार निवडून न येण्यामागची कारणो देताना ते म्हणाले, आम्ही भाजपाला मते मिळवून दिली, पण आमचे उमेदवार निवडून आणू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जनतेला कदाचित आम्ही मोर्चे काढणो, आंदोलने करणोच अपेक्षित असावे. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने आम्हा घटक पक्षांवर टोकाची टीका केली. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले नाही. त्याचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला, असे ते म्हणाले.
भाजपाला राष्ट्रवादीनेही पा¨ठबा देऊ केला आहे, असे निदर्शनास आणून दिल्यावर शेट्टी म्हणाले, घोटाळेबाजांना सरकारने संरक्षण देऊ नये अशी आमची मागणी आहे. आम्ही राष्ट्रवादीशी पूर्वीही लढत होतो, आताही लढू. भाजपने कोणती लेखी आश्वासने दिली आहेत ते योग्य वेळी जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
वायदेबाजाराकडून साखर भावाबाबत घबराट
गाळप हंगामापूर्वी वायदेबाजाराकडून घबराट निर्माण केली जाते.भाव कमी झाले तरी ग्राहकांना कमी भावात साखर मिळत नाही. रेशनवरील लेव्ही साखरेसाठी ¨क्वटलला 32क्क् रूपये दर केंद्राने जाहीर केला आहे. त्यातून 22 ते 25 लाख ¨क्वटलसाठी हमखास ग्राहक असताना भाव पाडले जातात, असा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला.