शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजपाला रालोआची गरज नाही - संजय राऊत

By admin | Updated: July 18, 2015 01:52 IST

केंद्र सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने भाजपाला रालोआची गरज वाटत नसावी; परंतु देशात आणि राज्यात यापुढेही निवडणुका होणार आहेत. बदलत्या मानसिकतेत रालोआची

मुंबई : केंद्र सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने भाजपाला रालोआची गरज वाटत नसावी; परंतु देशात आणि राज्यात यापुढेही निवडणुका होणार आहेत. बदलत्या मानसिकतेत रालोआची गरज भासणार आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या वर्तनाबद्दल नाराजी प्रकट केली.वाजपेयी-अडवाणी यांच्या काळात रालोआचे महत्त्व होते. नव्या काळात रालोआचे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी रालोआच्या नियमित बैठका होत असत. मित्रपक्षांना विश्वासात घेतले जात असे. संवाद होता होता. रालोआची शेवटची बैठक नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड करण्यापूर्वी झाली होती. गेली १० वर्षे भाजपा केंद्रात सत्तेवर नसताना शिवसेना व अकाली दल हे दोन पक्ष रालोआत राहिले. याची आठवण भाजपाने ठेवायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)