शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेनेच्या जागांवर भाजपाचा दावा

By admin | Updated: August 6, 2014 01:49 IST

राज्यात पुढच्या काळात महायुतीचीच सत्ता येईल, अशी आशा भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना असल्याने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणा:यांची संख्या वाढली आहे

नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश विधानसभा निवडणुकीतही कायम राहील व राज्यात पुढच्या काळात महायुतीचीच सत्ता येईल, अशी आशा भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना असल्याने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणा:यांची संख्या वाढली आहे. त्याचे प्रतिबिंब मंगळवारी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी दिसून आले. इच्छुकांनी गर्दी केली. उत्साहाच्या भरात जिल्ह्यात शिवसेनेसाठी सोडलेल्या तीन जागांवरही कार्यकत्र्यानी दावा केला. निरीक्षकांनी मात्र हा दावा नव्हता, तर पक्षबांधणीसाठी चर्चा होती, असे नंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षक आमदार आशिष शेलार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर मंगळवारी नागपुरात आले होते. त्यांनी रविभवन सभागृहात सकाळी 1क् पासून मुलाखतींना सुरुवात केली. प्रथम ग्रामीणमधील सहा व नंतर शहरातील सहा मतदारसंघातील इच्छुकांशी निरीक्षकांनी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.
काटोल, रामटेक व शहरात दक्षिण नागपूर हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहेत. त्यापैकी रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आहे. रामटेकच्या मुलाखती सुरू होत्या तेव्हा रविभवनात शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. सूत्रंच्या माहितीनुसार येथून अविनाश खळतकर यांनी दावेदारी पुढे केली. मात्र, निरीक्षक आशिष शेलार यांनी आम्ही रामटेक व काटोलमधून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले नाहीत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची सूचना त्यांना केली, असे स्पष्ट केले. तर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने तेथे कोणीही दावा केला नाही. शिवसेनेच्या वाटय़ाला आलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ भाजपासाठी सोडावा, अशी एकमुखी मागणी या मतदारसंघातील भाजपा नेत्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
च्सूत्रंच्या माहितीनुसार, येथून अविनाश खळतकर यांनी दावेदारी पुढे केली. मात्र, निरीक्षक आशिष शेलार यांनी आम्ही रामटेक व काटोलमधून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले नाहीत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची सूचना त्यांना केली, असे स्पष्ट केले.