शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाजपा बिनधास्त

By admin | Updated: November 11, 2014 01:36 IST

भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही,

मुंबई : भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सरकार टिकण्याबाबत भाजपाची कोअर कमिटी निर्धास्त दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेह:यावर आज कुठलेही टेन्शन नव्हते. 
स्वत:चे 121 आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 असे  भाजपाचे 122चे संख्याबळ  आहे. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. याशिवाय 7 अपक्ष आमदारही भाजपाच्या तंबूत दाखल झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या 3 आमदारांनी मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. 
याशिवाय भारिप-बहुजन महासंघ, कम्युनिस्ट पक्ष आणि 
मनसेचे प्रत्येकी एकेक आमदार भाजपाला मतदान करणार नाहीत पण किमान अनुपस्थित राहतील, असा प्रय} शेवटच्या टप्प्यात आहे.  शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीचा  पाठिंबा तयार आहे. 
राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले तर 288 सदस्यांच्या सभागृहात सरकारचे संख्याबळ 178 होईल आणि विश्वासदर्शक ठराव जिंकता येईल. 
राष्ट्रवादीने अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला तर 247 सदस्यांमध्ये 138 संख्याबळाच्या आधारे (उपस्थित, अनुपस्थित सदस्यांसह) भाजपा सरकार टिकवू शकेल. एमआयएमच्या दोन आणि सपाच्या एका सदस्याचा पाठिंबा भाजपा मागणार नाही. 
 
काही आमदारांची अनुपस्थिती
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस, शिवसेनेच्या काही आमदारांनी अनुपस्थित राहावे यासाठी भाजपाकडून प्रय} केले जात आहेत. या आमदारांचे सदस्यत्व जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. समजा सदस्यत्व गेलेच तर त्यांना भाजपाच्या तिकिटावर निवडून आणण्याची रणनीतीही आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली.