शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी पोलिसांना हक्काची सुट्टी

By admin | Updated: August 29, 2014 03:35 IST

सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात गढून गेलेले पोलीस यापुढे स्वत:चा आणि लग्नाचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकतील.

मुंबई : सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात गढून गेलेले पोलीस यापुढे स्वत:चा आणि लग्नाचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकतील. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तशी घोषणा केली.पोलीस पुत्रांना भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने रयतराज कामगार संघटनेने पाटील यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या पाच वर्षांत ५५ हजार पोलिसांची भरती करण्यात आली. नव्याने ६४ हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेत महिलांसाठी वजन-उंचीची अट शिथील केल्याने देशात महिला पोलिसांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.पोलीस वसाहतींचा प्रश्न गंभीर आहे. या वसाहतींच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. याशिवाय निवृत्त पोलिसांसाठी नवी मुंबईत सोसायटी निर्माण करण्यात येणार असून, त्यात किमान ८ हजार घरे उपलब्ध होणार आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)