शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बिग बी राज्यातील फळबागांचे ब्रँड अँम्बेसेडर

By admin | Updated: June 6, 2014 12:16 IST

राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ६ -  राज्याच्या विविध भागांमधील आंबा, चिकू, कांदा, टॉमेटोच्या फळबागांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन फेरफटका मारताना आढळल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
कुछ दिन तो गुजारीये गुजरात मे असे सांगत गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन सर्वांनीच बघितले. याचा फायदा गुजरात सरकारला झाला होता. गुजरात सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही अमिताभ बच्चन यांची फळबागांचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. 'फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील फलोत्पादन मंत्र्यांसोबत बैठक झाली. आंबा, चिकू, टॉमेटो यासारख्या फळबागांचे प्रोमोशन करण्यासंदर्भात चर्चा केली'  असे ट्विट केले आहे. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यास राज्यातील फळबाग लागवड करणा-यांना याचा मोठा फायदा होणार हे मात्र नक्की.