शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदे मिळतात हीच मोठी शोकांतिका - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:52 IST

देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

मुंबई : देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी’ ही राज्य परिषद झाली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. अंनिसला त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सर्वार्थाने मदत करेल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.शिवसेनेच्या उपनतेत्या आमदार नीलम गोºहे म्हणाल्या की, कायदा राबविताना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे़आपापल्या विभागातीलप्रत्येक पोलीस स्टेशनवरीलअधिकारी व शिपाई यांच्यापर्यंत आजची ही कायद्याची पुस्तिका पोहोचली पाहिजे़हा कायदा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक वर्षाची प्रचार यात्रा काढणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.ही यात्रा १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईहून सुरू होऊन सर्व जिल्ह्यातून नागपूर येथे १ मे २०१९ ला संपेल. तीन वर्षांत समाजसुधारणेमधे अग्रणी असलेला महाराष्ट्र जातपंचायतमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.परिषेदला फेडरेशन आॅफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे नरेंद्र नायक तसेच पंजाब, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड येथील प्रतिनिधी उपस्थित होते. जातपंचायतीच्या मनमानीने बाधित व्यक्तींची सुटका करून प्रतिकात्मक रूपात परिषदेचे उद्घाटन झाले. बरखास्त केलेल्या १३ जातपंचायतींच्या प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी कायदाविषयक चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.- केवळ कायदा करून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. जोपर्यंत समाजमन हा बदल स्वीकारत नाही तोवर अविरत काम करावे लागेल. समाजबदलासाठी उत्साहाने काम करण्यास तयार असलेला आजचा मेळावा बघून आज मला निवांत झोप लागेल, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावना मांडली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे