शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

भुजबळांनी 'समते'चे राज्य फक्त कुटुंबापुरते आणले - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 18, 2015 11:57 IST

छगन भुजबळ यांनी महात्मा फुलेंचे नाव घेत तीन फुल्यांचे राजकारण करत इमारतींचे इमले उभारले

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - छगन भुजबळ यांनी महात्मा फुलेंचे नाव घेत तीन फुल्यांचे राजकारण करत इमारतींचे इमले उभारले, समतेचे राज्य त्यांनी स्वतःच्या कुटुंबापुरतेच आणले, मात्र ते आता बुडाले आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळप्रकरणावर टीका केली आहे. भुजबळांची सच्चाई ही भूंकपाप्रमाणे जमीन फाडून बाहेर आली असेही त्यांनी म्हटले आहे. 

गुरुवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर टीकेची झोड उठवली. भुजबळ शिवसेनेत  असतानाच त्यांचे हे उद्योग सुरु होते, पण शिवसेना अशा गोष्टीना पाठिंबा देत नसल्याने भुजबळ राष्ट्रवादीत गेले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह यांच्यासारखे भाजीविक्रेते ऐवढे श्रीमंत झाले मग शेतक-यांना श्रीमंत का नाही होता आले असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

फुले, शाहू, आंबेडकर व बहुजन समाजाचे नाव घेत राहायचे आणि श्रीमंत व्हायचे हीच भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई आहे. ही सच्चाई आता भूंकपाप्रमाणे जमीन फाडून बाहेर आली आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे. एसीबीने कारवाई केली, पण न्यायालयाने दखल घेण्यापूर्वी नवीन सरकार सत्तेवर येताच भुजबळांवर कारवाई व्हायला पाहिजे होती असे सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारलाही चिमटा काढला आहे.