शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

भोपाळ चकमक बनावटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 05:44 IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली चकमक बनावट असल्याचा दावा ‘भारत बचाव’ आंदोलनचे जावेद आनंद यांनी केला

मुंबई : भोपाळमध्ये सिमीच्या आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली चकमक बनावट असल्याचा दावा ‘भारत बचाव’ आंदोलनचे जावेद आनंद यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे.भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि भोपाळमधील चकमक या प्रकरणांचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस स्पष्ट दिसतो. मध्य प्रदेशात ‘व्यापम’ घोटाळ््यातील ५०हून अधिक संशयितांचा बळी गेल्यामुळे, किमान या बनावट चकमकीबाबत तरी न्याय्य चौकशीची गरज असल्याचे मत आनंद यांनी व्यक्त केले.या वेळी ज्येष्ठ पत्रकार फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, चकमकीनंतर व्हायरल झालेले व्हिडीओ, फरार दहशतवाद्यांच्या अंगावरील कपडे आणि विविध पुराव्यांमुळे या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मृत पावलेला सुरक्षा रक्षकही बनावट चकमकीचा बळी ठरल्याचा गंभीर आरोप मिठीबोरवाला यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीय यंत्रणाही सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी केवळ न्यायालयामार्फतच करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)