शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

भीमा नदी कोरडी

By admin | Updated: October 31, 2016 01:23 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे.

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. नदीला पाणीच नसल्यामुळे कांदा लागवड बंद आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भीमा नदीला चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. तसेच पाण्याअभावी कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. दोन दिवसांपूर्वी या बंधाऱ्याला ढापे लावले आहेत. मात्र नदीला वाहते पाणीच नसल्यामुळे बंधाऱ्यात यंदा अजून पाणी साठले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तातडीने भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, मनोहर मांजरे, यांच्यासह खरपुडी, मलघेवाडी, शिरोली, मांजरेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)>वीजपंप पडले मोकळेमांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी या परिसरातून भीमा नदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच आॅक्टोबर महिन्यात कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी ही पिके घेतली आहेत.