शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

‘भारतमाता की जय’ ही भारतीयत्वाची पावती - अनुपम खेर

By admin | Updated: April 9, 2016 09:36 IST

‘भारतमाता की जय’ म्हणणे ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी केले.

पुणे : ‘भारतमाता की जय’ म्हणणे ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि तीच भारतीय असल्याची पावती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शुक्रवारी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन पुणेच्या वतीने (जितो ) अनुपम खेर यांच्या हस्ते पुणेज प्राइड पुरस्कारांचे वितरण झाले. उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांना पुणे प्राइड पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्याबद्दल शांतिलाल मुथा, डॉ. गुणवंत ओसवाल यांचा, शैक्षणिक कार्याबद्दल वालचंद संचेती यांचा, तर युवा उद्योजक म्हणून डॉ. अश्विन पौडवाल यांचा गौरव करण्यात आला. या वेळी खासदार दिलीप गांधी, विजय भंडारे, राकेश सांकला, देवीचंद जैन, विजयकांत कोठारी, एस. के. जैन, अचल जैन, तेजराज उणेचा, राकेश मेहता, नरेंद्र भंडारी, अजित सेठिया उपस्थित होते. अनुपम खेर म्हणाले, ‘‘काही लोकांनी देशाला बदनाम करण्याची जबाबदारीच घेतली आहे. ते अगदी थोडे आहेत; मात्र माझा विश्वास १२० कोटी भारतवासीयांवर आहे. जोपर्यंत नि:स्वार्थ भावनेने काम करणारे लोक आहे, तोपर्यंत देशाची मान गर्वाने वर राहील. चॅनलवरच्या डिबेटमध्ये दाखविले जाते, ते भारताचे वास्तविक चित्र नाही. मी ४५० चित्रपटांमध्ये काम करून, मला जेवढा आदर-सन्मान मिळाला नाही, तितका मागच्या ६ महिन्यांतील भाषणांमुळे मिळाला आहे.’’