शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

नामदेवांमुळेच उत्तरेत भागवत धर्माची पताका

By admin | Updated: November 1, 2015 01:43 IST

खैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड

- दीपक होमकर,  पंढरपूरखैबरखिंडीतून येणाऱ्या हल्लेखोरांच्या अत्याचारांचा फटका वायव्य भारताला सर्वाधिक होता. त्यामुळे या भूमीत जाऊन आपली भाषा-रीतिरिवाज, संस्कृती जपण्यासाठी बळ देण्याची निकड ओळखून नामदेवांनी तेथे भागवत धर्माचा प्रचार केला. उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्म व संस्कृती टिकली, असे प्रतिपादन संत नामदेव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कामत यांनी केले़पंढरपुरात शनिवारी पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले़ अध्यक्षीय भाषणात कामत म्हणाले की, ‘नामा म्हणे आम्ही पायरीचे चीरे.. संत पाय हिरे वरी देती’ हाच नामदेवांचा सिद्धांत आहे. ते ज्ञानेदवांचे चरित्र लिहिणारे मराठीतील आद्य चरित्रकार, आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार होते,तसेच त्यांनी त्या काळात जनाबार्इंच्या गळ्यात वीणा देऊन स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली. नामदेवांनी ज्ञानेश्वरांसोबत जेव्हा उत्तर भारत तीर्थयात्रा केली, त्याचवेळी तेथील पारतंत्र्याची, धार्मिक गळचेपीची आणि सामाजिक दुर्बलतेची स्थिती जवळून अनुभवली. मंगळवेढ्याचे संत चोखामेळा यांच्या अस्थी आणून उपेक्षितांचा खऱ्या अर्थाने गौरव केला. पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी भागवत धर्माचा, आपल्या संस्कृतीचा वारसा टिकविण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर नानकदेव यांनी त्यांच्यासह या कार्यास प्रारंभ केला. त्यामुळे संत नामदेव हे ज्याप्रमाणे वाङ्मयाचे आद्यपुरुष आहेत, तसेच ते वैष्णवांचे आणि शैवांचेही कुळपुरुष असल्याचे गौरवोद्गार डॉ़ कामत यांनी काढले़.  ‘८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे झाले. ते खऱ्या अर्थाने अखिल भारतीय संमेलन म्हटले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले़ आ. भारत भालके, माजी आ. सुधाकर परिचारक आदी प्रमुख पाहुणे होते. उद्घाटनाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. यु. म. पठाण प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)