शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

‘नरभक्षक’ सोडून दुसराच वाघ मारल्यास खबरदार!

By admin | Updated: June 29, 2017 01:39 IST

नरभक्षक वाघाला सोडून दुसराच वाघ मारला गेल्यास आणि नरभक्षक वाघाने आणखी कोण्या माणसाचा जीव घेतल्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरभक्षक वाघाला सोडून दुसराच वाघ मारला गेल्यास आणि नरभक्षक वाघाने आणखी कोण्या माणसाचा जीव घेतल्यास प्रधान मुख्य वन संरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.ब्रह्मपुरी वन विभागात टी-२७ क्रमांकाच्या वाघाने दोन माणसांचे बळी घेतले. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी शुक्रवारी आदेश देऊन या नरभक्षक वाघाला ठार मारण्याची परवानगी दिली. याविरुद्ध डॉ. जेरिल बनाईत यांनी जनहित याचिका दाखल केली.ओळख आवश्यक-माणसाच्या जीवापेक्षा वाघ महत्त्वाचा नाही. परंतु नरभक्षक वाघाला मारण्यापूर्वी त्याची ओळख पटविणे आवश्यक आहे. ारभक्षक वाघ समजून दुसरा वाघ मारला जाऊ नये, असे मौखिक मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.