शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी

By admin | Updated: February 20, 2016 17:58 IST

'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
 
पुणे - दि. 20 - 'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच लोकमत आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शिक्षण क्षेत्र तसंच त्यातील होणारे बदल यावर स्मृती इराणी यांनी दिलखुलास चर्चा करत आपली मतं व्यक्त केली. 
 
'जगभरात भारताची ओळख निर्माण होण्यासाठी भारतीय शिक्षण क्षेत्राची स्वत:ची चांगली ओळख निर्माण व्हायला हवी, पालक आणि विद्यार्थी यांना आपल्या शिक्षण पद्धतीबाबत काय वाटते हे लक्षात घ्यायला हवे' असंही स्मृती इराणी यावेळी सांगितलं. भारतीय शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय मानांकन आणणार असल्यांचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबतच येत्या काळात आपण भारतवाणी नावाचे अॅप्लिकेशन आणणार आहोत. ज्यामध्ये सुरुवातील 22 भारतीय भाषांचा समावेश असेल आणि त्यानंतर 100 भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
शिक्षणाबरोबर समाज आणि कुटुंबातील विद्यार्थ्यांबरोबर असणारा संवाद वाढायला हवा, मानसिक आव्हाने पेलण्यासाठी शिक्षण क्षेत्र सक्षम आहे का ? हे तपासून पाहायला हवे, शिक्षण हे केवळ पैसे मिळवणे शिकवण्यासाठी नाही तर जीवन कसे जगावे ? हे शिकवण्यासाठी असायला हवे अशी भावना स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली आहे.