शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

By admin | Updated: November 4, 2016 05:31 IST

सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला.

मुंबई : सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला. एसी बसनी पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळवला तर या बसवर ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र या बस अन्य ठिकाणी वापराव्यात अथवा त्यांचा लिलाव करावा, अशी सूचना करत हा प्रस्ताव बेस्ट समितीमध्ये फेटाळण्यात आला.बेस्टने सात वर्षांपूर्वी २८० वातानुकूलित बसगाड्या खरेदी केल्या. यापैकी १०६ बस रस्त्यावर आहेत. इतर सर्व बस डेपोमध्ये धूळखात पडल्या आहेत. एसी बसमधून बेस्टला गेल्या पाच वर्षांत ८० कोटी रुपये महसूल मिळाला असून ४०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एसी बसमधून तोटा होत असल्यास एसी बस बंद कराव्यात, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य करत होते. मात्र एसी बस भंगारात काढण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. एसी बसचा वापर इतर ठिकाणी होऊ शकतो. एसी बस लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास बस भंगारात काढण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर न करता बस लिलावात काढण्यास समिती सदस्यांनी अनुमती दर्शवली आहे. (प्रतिनिधी)