शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गदारोळात सुरुवात

By admin | Updated: March 9, 2016 11:19 IST

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ९ - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला. या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषण दिलं. राज्यपालांनी इंग्लिशमध्ये अभिभाषणास सुरुवात केल्याने विरोधकांनी आक्षेप घेत मराठीत अभिभाषण करण्याची मागणी केली. 
 
विरोधकांनी डान्स बार सुरु  करणा-या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. चारा छावण्या बंद करुन डान्स बार सुरु करण्यावर विरोधकांनी आक्षेप दर्शवला. दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने 2500 कोटींची तरतूद केली असून आतापर्यंत सरकारने शेतक-यांना 2536 कोटींची मदत केली आहे. दुष्काळप्रश्नी राज्य सरकार संवेनदशील असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. 1 लाखांपेक्षा जास्त शेतक-यांसाठी कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अंतिम टप्यात आहेत. दुष्काळी भागातील शेतक-यांसाठी वीजपुरवठ्याची मदत सरकार करत असल्याचंही राज्यपालांनी अभिभाषणादरम्यान सांगितलं आहे.