शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बीड : जय महेश कारखान्याने अखेर कामगारांना घेतले कामावर

By admin | Updated: July 19, 2016 20:33 IST

माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी

सर्वात प्रथम लोकमत ऑनलाईनवर झळकली होती बातमी.

बीड - माजलगाव येथे खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या जय महेश कारखान्याने अखेर माघार घेत काढून टाकलेल्या दोनशे कामगारांना मंगळवारी परत कामावर घेतले. याबाबत सोमवारी कामगारांनी कारखानास्थळी जोरदार निदर्शने केली होती.माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे असलेल्या जय महेश साखर कारखान्याने ह्यलिव्ह आॅफह्णच्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना कुठलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले होते. दोनशे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांच्या आंदोलनाची दखल माध्यमांनी घेतली होती. परिणामी जय महेश साखर कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले.कामगार, कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद यापूर्वी देखील वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. मात्र यावेळी कारखाना प्रशासनाने मागचा-पुढचा विचार न करता चक्क दोनशे कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता. यामुळे गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.कामगारांचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसून येताच कारखाना प्रशासनाने मंगळवारी दोनशे कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे.  यामुळे गोरगरीब कामगारांच्या कुटुंबांची उपासमार टळली आहे.नोटीस चिकटवून केले होते कमी..जय महेश साखर कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या गेटवर काढून टाकलेल्या कामगारांची नावे व नोटीस चिकटवून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. ही नोटीस आणि यादी पाहताच कामगार हादरुन गेले होते. आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्यायाविरोधात तडकाफडकी आवाज उठविला. लढ्याला यश आले आहे.  कारखान्याची अर्थिक स्थिती खराब आहे. कामगारांचा तात्पूर्ता ह्यलिव्ह आॅफह्ण दिला होता. यापुढे लेबर कोर्टाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. कामगारांना कायमचे काढले नव्हते- एस. राधाकृष्णन, जय महेश कारखाना उपाध्यक्ष