शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात ५१ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 26, 2017 01:56 IST

कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

बीड : कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. २०१६ मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यापूर्वी मात्र सतत तीन वर्षे जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली होता. गतवर्षी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी तुरीसारखी पिके घेतली. मात्र आता तूर खरेदीचे नियोजन नसल्याने पावणे दोन लाख क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. अशा संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या मार्गावर जातात. साडेतीन महिन्यांत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामधील ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब शासन मदतीस पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)