शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात ५१ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: April 26, 2017 01:56 IST

कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

बीड : कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. २०१६ मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यापूर्वी मात्र सतत तीन वर्षे जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली होता. गतवर्षी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी तुरीसारखी पिके घेतली. मात्र आता तूर खरेदीचे नियोजन नसल्याने पावणे दोन लाख क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. अशा संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या मार्गावर जातात. साडेतीन महिन्यांत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामधील ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब शासन मदतीस पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)