शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेमुळेच मुंंबईत शांतता, सलोखा- खा. राहुल शेवाळे

By admin | Updated: June 12, 2016 20:45 IST

मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 12 - शिवसेनेमुळे मुंबईत सामाजिक सलोखा, शांतता, अन प्रत्येक घटकाला मानसन्मान मिळत असल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकर सेनेला प्राधान्य देतील असा विश्वास खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सेनेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रविवारी ते पंढरपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना खा. शेवाळे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेसाठी पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवरथाचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून हा शिवरथ १५ ते १९ जूनदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात नेण्यात येणार आहे. गेल्या ५० वर्षांतील शिवसेनेचे सामाजिक कार्य, शिवसेनाप्रमुखांचे विचार, व्यंगचित्रे, लोकाभिमुख योजना या शिवरथाच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला चांगले भवितव्य आहे. आगामी निवडणुकीत सेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, राहुल पाटील, साईनाथ अभंगराव, धनंजय डिकोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड, गणेश वानकर, जिल्हा ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख डॉ. बी. पी. रोंगे, उत्तमप्रकाश खंदारे, समाधान आवताडे, वेताळा भगत, स्वप्नील वाघमारे, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.